http://patil2011.blogspot.in/2015/03/blog-post_14.html
त्या अगदी निर्जन रस्त्यावर अवेळी बंद पडलेल्या त्या बसमधून खाली उतरण्याचे धाडस फक्त मोहनच करू शकत होता. ठरलेल्या मार्गापासून हे भलतेच वळण घ्यायचा निर्णय त्या आगाऊ गटाने ज्यावेळी घेतला होता त्यावेळी मोहनने त्याला कडाडून विरोध केला होता. पण त्यांच्या बेबंदशाही वागण्याला काहीसं घाबरून त्याला कोणी पाठिंबा दिला नाही आणि आता ही वेळ आली होती.
पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2015/03/blog-post_14.html
No comments:
Post a Comment