Saturday, November 1, 2014

आकाशी झेप घे रे पाखरा!!

 

६> परदेशात आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टीत स्थैर्य निर्माण होते. कमी वाहतूक, प्रदूषण, जीवनावश्यक गोष्टींची मुबलकता आणि चांगला दर्जा! कमी तणावाचे मुलाचं शालेय शिक्षण, चांगल्या दर्जाच्या घर गाड्या आणि सुरक्षितता! ह्या सर्व घटकांमुळे परदेशात गेलेली मंडळी तिथल्या राहणीमानाच्या प्रेमात पडतात. जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्यांना परत गेल्यावर सामना कराव्या लागणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीच अधिकाधिक दडपण येऊ लागतं आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. त्याच बरोबर मुलं जन्मापासून तिथंच वाढली असल्याने त्यांच्यासाठी भारतात परत येणे हा मोठा निर्णय ठरू शकतो. कारण त्यांनाही मोठी जुळवणूक करावी लागणार असते.

पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post.html 

No comments:

Post a Comment